उन्हाळ्यात केळी पिकाची शेतकऱ्यांनी कशी काळजी घ्यावी Banana Care

उन्हाळ्यात केळी पिकाची शेतकऱ्यांनी कशी काळजी घ्यावी banana lagvad शेतकरी मित्रांनो फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून तापमानात वाढ होण्यास सुरुवात होते त्याच वेळेस हवेतील आर्द्रतेचे सुद्धा प्रमाण कमी कमी होत जाते. वाऱ्याचा वेग वाढण्यास सुरुवात होतो. जमिनीचे तापमान वाढते तसेच सूर्यप्रकाशाचे एकूण तास व तीव्रता वाढीस लागते.उत्तर महाराष्ट्रात एप्रिल ते जून महिन्यात सोसाट्याचे वारे तसेच चक्रीवादळ येऊन … Read more

उन्हाळी बाजरी लावा आणि भरघोस उत्पन्न मिळवा Bajari Lagvad

उन्हाळी बाजरी लावा भरघोस उत्पादन मिळवा bajari lagvad महाराष्ट्र मध्ये धुळे,नंदुरबार,जळगाव,नाशिक अहमदनगर आणि पुणे या जिल्ह्यामध्ये उन्हाळी हंगामात ओलिताची सोय मर्यादित प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे भुईमूग पिकाएवजी बाजरी लागवडीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हाळी हंगामात हे पीक येण्याचे प्रमुख कारण म्हणजे 1) भुईमुगाच्या तुलनेत बाजरी हे पीक कमी कालावधीत तयार होते व पाच ते सहा पाण्याच्या … Read more

शेतीपूरक शेळीपालन व्यवसाय करा आणि भरघोस उत्पन्न मिळवा Goat Rearing

शेतीपुरक शेळीपालन व्यवसाय करा आणि भरघोस उत्पन्न मिळवा goat rearing शेळीपालन हा किफायतशीर शेती पूरक व्यवसाय म्हणून ओळखला जातो. पारंपरिक व्यवसाय मध्ये गरीब व भूमिहीन शेतकऱ्यांकडे गरीबाची गाय म्हणून मान्यता पावलेले शेळी आज समाजातील अनेक घटकांसाठी उपजीविकेचे उत्पन्नाचे साधन ठरत आहे.हमखास उपलब्ध बाजारपेठ दिवसेंदिवस वाढत चाललेले मासांची मागणी याचा विचार करता व्यावसायिक तत्त्वावर शेती पालन … Read more

रब्बी ज्वारी लागवड करून भरघोस उत्पन्न मिळवा Jvari Lagvad

रब्बी ज्वारी लागवड करून भरघोस उत्पन्न मिळवा jwari lagvad रब्बी ज्वारी बाबात थोडेच शेतकरी प्रगत तंत्राचा वापर करताना दिसून येतात.बहुतांश शेतकऱ्यांच्या दृष्टीने रब्बी ज्वारी ही कुठल्याही प्रकारचे मशागत न करता आणि कोणत्या ही जमिनीवर येणारे असे पीक आहे असा गैरसमज आहे.परंतु रब्बी ज्वारी अत्यंत महत्त्वाचे अन्नधान्य पीक असून त्याचा उपयोग धान्य व कडबा म्हणून करतात. … Read more

शेतकऱ्यांनी हरभरा लागवड करुन कमी खर्चात जास्त उत्पन्न कसे घ्यावे Harbhara Lagvad

शेतकऱ्यांनी हरभरा लागवड करून कमी खर्चात जास्त उत्पन्न कसे घ्यावे harbhara lagvad रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांपैकी हरभरा हे एक महत्त्वाचे कडधान्य पीक आहे. मानवी आहारात हरभऱ्याचे खूप महत्त्व आहे. सुधारित वानांचा वापर केल्यास या पिकापासून कोरडवाहू क्षेत्रातील चांगले उत्पन्न मिळते. मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी या पिकांसाठी मध्यम ते भारी काळी जमीन निवडतात. हस्त नक्षत्रा … Read more

शेतकऱ्यांनी सिताफळ ची लागवड कशी करावी

शेतकऱ्यानी सीताफळाची लागवड कसी करावी shitafal lagvad महाराष्ट्रातील एकूण लागवड योग्य जमीन यापैकी जवळपास 83 टक्के जमीन कोरडवाहू आहे. त्यामुळे अशा भारतातील हलक्‍या व उथळ जमिनीत पारंपरिक आयोजित कोरडवाहू फळझाडांची लागवड आर्थिक दृष्ट्या फायदेशीर आहे. त्यापैकी सीताफळ सीताफळ कोरडवाहू फळझाडे असल्याने पिकाच्या गरजेइतकेच पाणी द्यावे लागवडीनंतर तीन ते चार वर्ष झाडाच्या वाढीच्या काळात उन्हाळ्यात पाणी … Read more

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना Punyshlok Ahilyadevi Holkar Ropvatika Yojana

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना महाराष्ट्र राज्य फलोउत्पादनात अग्रेसर आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात फळे व भाजीपाला पिकांचे व्यवसायिक पद्धतीने उत्पादन घेतले जाते. फलोत्पादन पिकांचे निर्यातही मोठ्या प्रमाणात करण्यात येते. मागील दोन ते तीन वर्षांपासून भाजीपाला पिकांच्या निर्यातक्षम व विषमुक्त उत्पादन करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. त्यामुळे भाजीपाला बियाणांच्या चांगल्या जाती व चांगली रोपे यांची मागणी … Read more

विकेल ते पिकेल अभियान Vikel te Pikel Abbiyan

विकेल ते पिकेल अभियान vikel te pikel abhiyan माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक 10 सप्टेंबर 2020 रोजी विकेल ते पिकेल या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी अभियानाचा शुभारंभ केला. शेती हा देशाचा तसेच राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नातील शेतीचा वाटा घटत असला तरी शेतीवर आधारित लोकसंख्येचे प्रमाण देश व राज्य पातळीवर अनुक्रमे एकूण 69 … Read more

घरगुती धान्याला कीड लागू नये म्हणून धान्याची साठवणूक कसे कराल

घरगुती धान्याला कीड लागू नये म्हणून धान्याची साठवणूक कसे कराल dhankid भारताचे अन्नधान्य उत्पादन अंदाजे 290 दशलक्ष टन पेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर जवळपास 10 ते 15 टक्के अन्नधान्याची नासाडी व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळे व त्यापैकी सर्वात जास्त नासाडी साठवणूक व्यवस्थित न केल्याने होते. म्हणूनच राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाच्या उद्दिष्टांच्या अभ्यासानंतर असे लक्षात येते की वाढत्या … Read more

शेतकऱ्यांनी कीटकनाशके फवारणी करतांना घ्यावयाची काळजी

शेतकऱ्यांनी कीटकनाशके फवारणी करताना घ्यावयाची काळजी farmer kitaknashak favarni कीटकनाशक खरेदी करताना फवारणी अगोदर फवारणी दरम्यान कोणती काळजी घेतली पाहिजे व फवारणीच्या नंतर कोणत्या नियमाचे अनुसरण केले पाहिजे याबाबतची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न आम्ही करत आहोत. खरीप हंगाम पूर्वतयारी kharip hangam शेतकरी बांधवांना व खरीप हंगाम सुरू झाला आहे त्यादृष्टीने तयारीला लागला असला … Read more