रब्बी ज्वारी लागवड करून भरघोस उत्पन्न मिळवा jwari lagvad
रब्बी ज्वारी बाबात थोडेच शेतकरी प्रगत तंत्राचा वापर करताना दिसून येतात.बहुतांश शेतकऱ्यांच्या दृष्टीने रब्बी ज्वारी ही कुठल्याही प्रकारचे मशागत न करता आणि कोणत्या ही जमिनीवर येणारे असे पीक आहे असा गैरसमज आहे.परंतु रब्बी ज्वारी अत्यंत महत्त्वाचे अन्नधान्य पीक असून त्याचा उपयोग धान्य व कडबा म्हणून करतात. आरोग्याच्या दृष्टीने जेवणात ज्वारीच्या भाकरी चे महत्व वाढत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस ज्वारीची मागणी वाढत चालली आहे. रब्बी ज्वारीच्या सुधारित वानांमध्ये अशा अनेक गुणधर्म आहेत जे जुन्या पारंपरिक वनांमध्ये नव्हते.
जमिनीची निवड
रब्बी ज्वारीचे पीक घेताना मध्यम ते भारी जमिनीत ओल जास्त काळ टिकून राहत असल्याने अशा जमिनीत रब्बी ज्वारीची पेरणी करावी. सर्वसाधारणपणे 5.5 ते 8.5 सामू असणाऱ्या जमिनीत ज्वारी घेता येते. रब्बी ज्वारीची पेरणी मोठ्या प्रमाणात जिरायती क्षेत्रावर केली जाते अशा क्षेत्रावर जास्त उत्पादन येण्यासाठी पाणी धरून ठेवण्याची क्षमता असणाऱ्या जमिनीची आवश्यकता असते.
पूर्वमशागत
पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी उतारास आडवी मशागत कामे करावीत. नांगरट झाल्यानंतर हेक्टरी पाच टन शेणखत जमिनीत मिसळून घ्यावे. उत्पादकता वाढवायची असेल तर आपणास कोरडवाहू खालील रब्बी ज्वारीसाठी पंचसूत्री तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास अधिक धान्य व कडबा उत्पादन मिळणस शेतकऱ्यांना निश्चितच मदत होईल.
रब्बी ज्वारीसाठी पंचसूत्री
पंचसुट्री वापरामुळे रब्बी ज्वारीच्या उत्पादनात शंभर टक्के वाढ होते त्यापैकी मूलस्थानी पाणी व्यवस्था नाम व्यवस्थापनामुळे 30 टक्के सुधारित वाणांचा जमिनीच्या प्रकारानुसार वापर केल्यामुळे 25 टक्के पेरणी नंतरच्या ओलावा व्यवस्थापनामुळे 20 टक्के अन्नद्रव्य व्यवस्थापनामुळे 15 टक्के आणि पीक संरक्षणामुळे 10 टक्के उत्पादनात वाढ होते. महाराष्ट्रातील रब्बी ज्वारीचे उत्पादन कमी असण्याचे काही प्रमुख कारणे आहेत हे पीक मोठ्या प्रमाणावर कोरडवाहू भागात खरीप हंगामात पडणाऱ्या पावसाच्या जमीनीतील साठवलेल्या ओलाव्यावर घेतले जाते. रब्बी हंगामात जमिनीची पूर्वमशागत करून ज्वारीची पेरणी वेळेवर करावी. ज्वारी पेरणीपूर्वी जमिनीची नांगरट केल्यास जमिनीत पाणी मुरण्यास मदत होते. त्याकरता नांगरट कुळवाच्या पाळ्या इत्यादी मशागतीचे कामे उतारास आडवे करावेत. पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी जमिनीचे बांधणे करावे त्यासाठी 10× 12 चौरस मीटर आकाराचे वाफे तयार करावेत सारा यंत्राने सारे पाडून त्यामध्ये बळिराम नांगराने दंड टाकल्यास कमी खर्चात वाफे तयार करता येतात हे कामे जुलैच्या पहिल्या आठवड्यात करावी. त्यामुळे 15 जुलै ते 15 सप्टेंबर या कालावधीतील पाणी जमिनीत मुरविले जाते व त्याचा उपयोग ज्वारी पिकाच्या वाढीसाठी होतो. पेरणी ही तिफनीने करावे दोन ओळीतील अंतर 45 सेमी व दोन रोपांमधील अंतर 15 सेमी इतके ठेवावे पेरणीसाठी हेक्टरी 10 किलो बियाणे वापरावे अनुवांशिक ते नुसार ज्वारीचे शुद्ध बियाणे वापरावे पिकाच्या सुरवातीच्या 35 ते 40 दिवसात तन व पिकांमध्ये अन्नद्रव्ये जमिनीतून शोषण यासाठी तीव्र स्पर्धा असते. त्यामुळे सुरुवातीस 35 ते 40 दिवसात पीक तणविरहित ठेवणे महत्त्वाचे आहे पेरणे नंतरच्या ओलावा व्यवस्थापनामध्ये 18 इंच पायाभरणी ने पेरणी करून 45× 15 सेमी अंतर राखणे तसेच पेरणीनंतर 10 ते 15 दिवसांनी विरळणी करून एका ठिकाणी एकाच डोंब ठेवावा पहिली कोळपणी पेरणीनंतर तीन आठवड्यांनी फटीच्या कोळप्याने करावी त्यामुळे तणांचा बंदोबस्त होतो व मातीचा थर जमिनीवर तयार होऊन मातीची आच्छादन तयार होते. दुसरी कोळपणी पेरणीनंतर पाच आठवड्यांनी करावी त्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित नियम बदलले आता मिळणाऱ्या नववी सुविधा केंद्रीय रस्ते आणि मोटार मंत्रालयाने जुलै दोन हजार बावीस पासून ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी नियमांमध्ये काही बदल केले आहेत या नव्या नियमांना नंतर आता तुम्हाला आरटीओ मध्ये जाऊन कोणती टेस्ट देण्याची गरज भासणार नाही नव्या नियमांना नंतर हाता आरटीओ कार्यालयात जाऊन रांगा लावून परीक्षा देण्याच्या भानगडीत पडावे लागणार नाही देशातल्या ड्रायव्हिंग लायसन आणि शिकवू वाहन परवाना बनवण्याचे नियम वेळोवेळी बदलत राहतात सरकार ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेसाठी नियम बदलत राहते आले कळेल काही नियमांमध्ये बदलांमुळे परवान्याची प्रक्रिया अतिशय किचकट झाली होती काही दिवसापूर्वी सरकारने नियमात बदल करून लोकांना त्यांच्या जिल्ह्यातूनच परवानगी घेण्यास सांगितले होते आता सरकारने लोकांना परवाने बनविण्याची प्रक्रिया थोडीशी तरी केली आहे सरकारच्या नया नव्या नियमांचा ड्रायव्हिंग लायसन मिळवण्याच्या प्रक्रिया आता ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटरचे भूमिका महत्त्वाची ठरणार आहे असे सर्व प्रशिक्षण केंद्र राज्य परिवहन प्राधिकरण आणि केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करणार आहेत आता जर कोणाला ड्रायव्हिंग लायसन मिळवायचे असेल तर त्याला प्रथम प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेऊन प्रमाणपत्र घ्यावे लागेल आता लोकांना प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घ्यावा लागेल प्रवेशासाठी तुम्हाला एक परीक्षा दहाव्या लागेल त्यानंतर तुमचे प्रशिक्षण सुरू केले जाईल प्रशिक्षणानंतर तुम्ही प्रशिक्षण केंद्राच्या प्रमाणपत्रासह ड्रायव्हिंग लायसन साठी अर्ज करू शकता आरटीओ मध्ये जाऊन कोणतीही टेटस द्यावे लागणार नाही नव्याने मानता राहता प्रशिक्षण प्रमाणपत्राच्या आधारे लोकांना ड्रायव्हिंग लायसन्स साठी अर्ज करता येणार आहे लोकांना वारंवार प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन रांगेत उभे राहून सासरा द्याव्या लागणार नाहीत प्रशिक्षणादरम्यान लोकांना रहदारी आणि वाहन चालवण्याची संबंधित नियमाने प्रॅक्टिकल दोन्ही शिकवले जातील प्रशिक्षण केंद्रे सर्व अत्याधुनिक सामान ने सुसज्ज असतील येथे सर्व प्रकारचे ट्रक आणि उपकरणे उपलब्ध राहतील आरोपांना मातीचा आधार मिळतो. पीक आठवड्यांचे झाल्यानंतर दातेरी कोळप्याने तिसरी ओळखणे त्याला दोरी बांधून करावी. त्यामुळे जमिनीच्या बॅगा बसण्यास मदत होऊन पिकांच्या मुळांना मातीची भर दिले जाईल व शेतात सऱ्या पडल्यामुळे पावसाचे पाणी धरून ठेवण्यास मदत होईल या बारा वाजता या तारखेला येण्याची शक्यता एक केवायसी पूर्ण करा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना बाराव्या त्यासाठी ते आहे दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये 600 6000 रुपये देणारी ही योजना पंतप्रधानांनी जारी केली आहे थेट लाभ हस्तांतरण अंधारे जमीनधारक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे थेट हस्तांतरित केले जातात तरी अधिकृत तारीख घोषित करणे बाकी आहे हे पैसे यापूर्वी 31 मे रोजी पंतप्रधान यांनी जाहीर केले होते 10 कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या खात्यात अंदाजे 21 हजार कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित करण्यात आले एम किसान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी येतो मी पी एम किसान निधी दोन हजार बावीस ऑनलाईन किंवा सामान्य सेवा केंद्रांना भेट देऊन पूर्ण करणे आवश्यक आहे ते ऑनलाईन करण्यासाठी पी एम किसान डॉट जीओव्ही डॉट इन ला भेट द्या सरकारने सर्व पीएम किसान सम्मान शेतकऱ्यांना त्यांचे केवायसी पूर्ण करणे अनिवार्य केले आहे केंद्र सरकारने सर्व शेतकऱ्यांसाठी केवायसी चे अंतिम तारीख पुन्हा वाढवलेली आहे सरकारने दुसऱ्यांदा तारीख वाढवलेली आहे केवायसी साठी नवीन अंतिम तारीख 31 जुलै 2022 आहे अंतिम मुदत संपण्यापूर्वी येतो मला पंतप्रधान किसान योजनेचे तुमच्या ठेवायचे पूर्ण करायचे असल्यास खालील चरणांचे अनुसरण करा पी एम किसान योजना ही केवायसी ऑनलाईन सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट ला भेट द्या शेतकरी कॉर्नर विभागाअंतर्गत केवायसी वर क्लिक करा आधार केवायसी विभागाअंतर्गत तुमचा आधार क्रमांक टाका त्यानंतर शोध वर क्लिक करा आता तुमचा आधार लिंक केलेला मोबाईल नंबर टाका आणि ग्रेट नोटिफी वर क्लिक करा ओटीपी प्रविष्ट करा आणि प्रविष्ट केलेल्या तपशिलांची एसएससी पडताळणी केल्यानंतर ये वय केवायसी पूर्ण केले जाईल पीएम केसाने केवायसी ऑफलाइन तुमच्या जवळच्या सीएस्से केंद्राला भेट द्या पी एम किसान खात्याला आधार अपडेट सबमिट करा लॉग इन करण्यासाठी तुमचे बायोमेट्रिक्स प्रविष्ट करा आधार कार्ड क्रमांक अपडेट करा आणि फॉर्म सबमिट करा शांता फोन आता एसेमेस म्हणून पुष्टीकरण प्रदर्शित करेल कल्पनेमुळे जमिनीतील ओलाव्याचे बाष्पीभवन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होतो पेरणीनंतर आवश्यकतेनुसार एक ते दोन वेळा निंदणी करावी.कोरडवाहू ज्वारीस पाणी उपलब्ध असल्यास ते पीक गर्भावस्थेत असताना पेरणीनंतर 28 ते 30 दिवसांनी किंवा पीक पोटरीत असताना पेरणीनंतर 50 ते 55 दिवसांनी द्यावे. दोन पाणी देणे शक्य असल्यास वरील दोन्ही नाजूक अवस्थेत ज्वारीला पाणी द्यावे. बागायती ज्वारीमध्ये तिसरे पाणी पीक फुलोऱ्यात असताना पेरणीनंतर 70 ते 75 दिवसांनी आणि कणसात दाणे भरताना पेरणीनंतर 90 ते 95 दिवसांनी द्यावे.
ज्वारीचे काढनी
ज्वारीचे पीक जातीपरत्वे 110 ते 130 दिवसांत काढणीस तयार होते ज्वारी काढण्याच्या वेळी कणसातील दाणे टणक होतात दाणे खाऊन पाहिल्यास प्रथम फोडताना टच आवाज येतो आणि ज्वारी पीठड लागते त्यामुळे ज्वारीचे बारकाईने निरीक्षण केल्यास जाण्याच्या टोकांकडे भागाजवळ काळा ठिपका आढळून येतो हे लक्षणे दिसतात तेव्हा ज्वारीचे काढणी करावी ज्वारी काढणीनंतर आठ ते दहा दिवस कणसे उन्हात वाळून झाल्यानंतर मळणी करावी धान्य उफनणी करून तयार झाल्यानंतर त्याला पुन्हा साठवणे की पूर्वी उन्हात वाळवावे सर्वसाधारणपणे पन्नास किलोचे पोते भरून ठेवल्यास पुढे बाजारपेठेत विक्री करणे सोपे जाते.