शेतकऱ्यांनी सूर्यफूल लागवड कशी करावी
सदाफुले तेलबिया पिकांमध्ये सोयाबीन भुईमूग व मोहरी वर्गीय पिकानंतर येणारे महत्वाचे तेल आहे. सूर्यफूल तेलामध्ये अधिक प्रमाणात असलेले
गुणधर्मामुळे तेलाचे सूर्यफुलाच्या तेलाचे आहारातील महत्व वाढलेल्या सूर्यफूल या भारतामध्ये मुख्यत्वेकरून कर्नाटक आंध्रप्रदेश महाराष्ट्र मंडळाच्या मुद्दे घेतले जाते महाराष्ट्र मध्ये प्रामुख्याने मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात आणि पश्चिम महाराष्ट्र व विदर्भातील काही जिल्हे सूर्यफुलाची लागवड केली जाते सूर्या पुलासाठी मध्यम ते भारी ओलावा टिकवून ठेवणारी व उत्तम निचरा असणारी जमीन सूर्यफूल लागवडीसाठी निवडावी जमिनीचा सामू 6.5 ते 8.5 असावा पाणथळ किंवा आम्लयुक्त जमिनीत टाळावे बियाणे उगवण्यासाठी व रोपांची वाढ होण्यासाठी थंड हवामान लागते व फुलदाण्या पासून ते पीक पर्यंत स्वच्छ प्रकाश व जास्त तापमान आवश्यक आहे तापमान 16 अंश सेंटिग्रेड पेक्षा कमी व 40% पेक्षा जास्त असल्यास उत्पादनाबरोबर तेलाच्या प्रमाणावर परिणाम होत असल्याचे दिसून येते साधारणतः 25 ते 20 ते 25 अंश सेंटिग्रेड तापमानात सूर्यफूल पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होते म्हणून पेरणीची वेळ हे अतिशय महत्त्वाचे आहे
पूर्वमशागत तणांचा प्रादुर्भाव कमी होऊन बियाण्याची उगवण व रोपांची वाढ चांगली होण्यासाठी पूर्वमशागत आवश्यक आहे त्याकरता एक नांगरणी करून दोन वखराच्या पाळ्या देऊन शेत तयार करावे शेवटच्या वापराच्या पाळी अगोदर प्रति हेक्टरी पाच ते दहा टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे सरळ वाणांपेक्षा संकरीत वाण जास्त उत्पादनक्षम व खत व पाण्याचे प्रतिसाद देणारे व एकाच वेळी परत फक्त होऊन कपाशी तयार होत असल्याने कापणीस तयार होत असल्याने लागवडीसाठी सूर्यफुलाच्या पुढील वाणांची निवड करावी उन्हाळी हंगामात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात काठवडे आठवड्यामध्ये पेरणी करावी त्यांनी शक्य ते टोकण पद्धतीने करावी एका ठिकाणी एकच बी टोकण करावे टोकण पद्धतीने पेरणी केल्यास हेक्टरी पाच किलो व पेरून केल्यास हेक्टरी आठ ते दहा किलो बियाणे लागते प्रामुख्याने खरीप हंगामात पडणारे पावसाचे प्रमाण केळगाव रोगांचा प्रादुर्भाव काढण्यापूर्वी निरोगी झाडांची असलेले कमी संख्या येथे त्याने कारणामुळे सूर्यफुलाच्या उत्पादनात स्थिरता दिसून येते त्या तुलनेत रब्बी व उन्हाळी हंगामात लागणारे हवामान माझ्या बापाने पासून ते आजपर्यंत बँड मुरब्बा वाजते बसवंते फुलवळकर याचा खालावते उच्चतर फुलोरा ते माझ्याकडे स्वच्छ निरभ्र असते म्हणजे पूरक असते म्हणून सूर्यफूल रब्बी व उन्हाळी हंगामात अधिक कार्यक्षम व फायदेशीर ठरते उन्हाळी हंगामातील भागातील सोलापूर आज प्रत्येक वेळी 90 किलो नत्र 25 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश द्यावे या मध्ये अर्धा नत्र व संपूर्ण स्फुरद व संपूर्ण पालाश पेरणीच्या वेळी द्यावे हरदा नत्र खताचा दुसरा हप्ता पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांनी द्यावा गंधक 25 किलो प्रति हेक्टरी पेरणीच्या वेळी दिल्यास दीड ते अडीच टक्के त्याला चे प्रमाण वाढते पिकाच्या उत्पादनासाठी पेरणीनंतर 20 40 आणि 50 दिवसांनी 15 किलो युरिया आणि पाच किलो डीएपी खत प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच माती परीक्षणानुसार झिंग सल्फेट दहा किलो मॅग्नेशिअम सल्फेट दहा किलो व झेरॉक्स पाच किलो प्रति हेक्टरी पेरणीच्या वेळी दिल्यास उत्पादनात वाढ होते शांत
आंतर मशागत सोलापूर ते सेमी अंतरावर रोपांची संख्या ठेवणे महत्त्वाचे आहे शेतकरी सूर्यफुलाची पेरणी बहुतेक वेळी अनेकदा त्यामुळे रोपांची संख्या प्रमाणापेक्षा कमी अधिक होते त्याचा परिणाम उत्पादनावर होतो म्हणून पेरणीनंतर 15 दिवसांनी विरळणी करावी एका ठिकाणी फक्त एकच जोमदार रोप ठेवावे व दोन रुपयाचे अंतरातील सेमी राहील असे पाहावे सूर्यफूल 45 दिवसांपर्यंत तणविरहित ठेवणे यासाठी एक दोन वेळा कोळपणी आणि दोन वेळा खुरपणी करावी पाणी व्यवस्थापन उन्हाळी सोलापूर विकास पद्धती जमिनीचा प्रकार हवामान व पिकाच्या कालावधीनुसार 800 ते 1000 मेले पाणी लागते पाणी व्यवस्थापन योग्य गेलाय साहेब पिकांचे उत्पादन वाढण्यास योग्य प्रतिसाद मिळतो सूर्यफूल आता राज्य करण्यासाठी मधमाशांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासाठी प्रत्येक वेळी मधमाशांच्या फास्ट पेटवल्यानंतर सूर्यफुलाचे उत्पादन तर वाढतेच पण त्याचबरोबर मधाचे उत्पादन मिळते जर माशांचे प्रमाण कमी असेल तर योग्य परागीकरण होण्यासाठी भरण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी सूर्यफुलाचे पीक फुलोऱ्यात असताना एक दिवस वेळ सकाळी आठ ते अकरा या वेळेत एक आठवडा मूक आपल्या च्या सायाने हळुवारपणे हात फिरवायला पाण्याच्या प्रमाणात 20 ते 30 टक्के वाढ दिसून आलेले आहे बे फुलोऱ्यात असताना शक्य तर कोणतेही औषध फवारणी नाही त्याचा पर्यंत विपरीत परिणाम मधमाशा बरोबर कारणावरून धारणा कमी होते.महाजन कानाबक बाबसबसबा गडजब सजडब्क्सज हशद्बक Bसजसब हसजशसबसन्न अंशशसब नसजशस आहेत आहे आहे सहाशस्त्रक्रिया शस्त्रक्रिया शकतो धडपड दबदबा धडपड शब्द हद्दपार धडपड शब्द झटका शस्त्रक्रिया डबे षड्यंत्र धड शकतो साजुक होते. फुकटात करा आता ई-फेरफार महसूल प्रशासनातील कामाला गती यावी त्याचबरोबर काम अधिक पारदर्शक व्हावे यासाठी शासनाने ही हक्क प्रणाली विकसित केली आहे या प्रणाली अंतर्गत शासनाने आता शेतकऱ्यांना तलाठ्याकडे विविध नऊ प्रकारचे फेरफार ऑनलाइन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे शेतकऱ्यांना अनेक शेतीविषयक महसूल ची कामे करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो सातबारा काढण्यासाठी त्याला त्यांचे शहरातील कार्यालय गाठून वेळ व पैसा खर्च करावा लागतो त्यामुळे शेतकऱ्यांचे या सर्व समस्यांमधून मुक्तता व्हावी यासाठी ही हक्क प्रणाली विकसित करण्यात आली आहे या प्रणाली अंतर्गत शेतकऱ्यांना आता घरबसल्या एक करार नोंदी आपल्या सातबारावर बोजा सोडविणे कमी करणे वारस नोंद घेणे मृताचे नाव कमी करणे एकत्र कुटुंबाकरता नोंद कमी करणे संगणीकृत सातबारा मधील चूक दुरुस्त करणे याबरोबरच फेरफार ची कामे आता घरबसल्या फुटात करण्यात येणार असून त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैशांची बचत होणार आहे ये डिजिटल इंडिया अभियानाअंतर्गत महसूल विभागाच्या अनेक सेवा ऑनलाईन झाले आहे त्यामुळे कुठलेही शुल्क न आकारता शेतकऱ्यांनाही हक्क प्रणाली अंतर्गत अर्ज करून तलाठ्यांना फेरफार मध्ये रुपांतरीत करता येणार आहेत त्यामुळे शेतकऱ्याचा तलाठ्याची कामे सोपे झाले आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांचा वेळ व पैशाची बचत होणार आहे ई फेरफार कसा कांनादा राज्य सरकारच्या डिजिटल सातबारा या संकेतस्थळावर जाऊन अर्धा करता येणार आहे या माध्यमातून आपल्याला सुविधा मिळेल आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन नोंदणी केलेल्या मोबाईलवर अर्ज क्रमांक व पोच मिळणार आहे पडताळणी झाल्यावर फेरफार चे काम ऑनलाईन पाहिजे संबंधिताने आपला ऑनलाइन भरलेला अर्ज आणि कागदपत्रांची पडताळणी त्या-त्या विभागातील सलाठी करतील त्यानंतर फेरफार मंजूर करण्याची कारवाई पंधरा दिवसात करणे अपेक्षित आहे त्रुटी असल्याचा अर्ज परत पाठविला जाणार आहे शेअर बाळासाठी आता शेतकऱ्यांना कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही कारण ऑनलाईन अर्ज स्वीकार ऑनलाईन काम करण्याच्या सूचना तलाठ्यांना दिले आहेत फुकटात करा आता ई-फेरफार महसूल प्रशासनातील कामाला गती यावी त्याचबरोबर काम अधिक पारदर्शक व्हावे यासाठी शासनाने ही हक्क प्रणाली विकसित केली आहे या प्रणाली अंतर्गत शासनाने आता शेतकऱ्यांना तलाठ्याकडे विविध नऊ प्रकारचे फेरफार ऑनलाइन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे शेतकऱ्यांना अनेक शेतीविषयक महसूल ची कामे करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो सातबारा काढण्यासाठी त्याला त्यांचे शहरातील कार्यालय गाठून वेळ व पैसा खर्च करावा लागतो त्यामुळे शेतकऱ्यांचे या सर्व समस्यांमधून मुक्तता व्हावी यासाठी ही हक्क प्रणाली विकसित करण्यात आली आहे या प्रणाली अंतर्गत शेतकऱ्यांना आता घरबसल्या एक करार नोंदी आपल्या सातबारावर बोजा सोडविणे कमी करणे वारस नोंद घेणे मृताचे नाव कमी करणे एकत्र कुटुंबाकरता नोंद कमी करणे संगणीकृत सातबारा मधील चूक दुरुस्त करणे याबरोबरच फेरफार ची कामे आता घरबसल्या फुटात करण्यात येणार असून त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैशांची बचत होणार आहे ये डिजिटल इंडिया अभियानाअंतर्गत महसूल विभागाच्या अनेक सेवा ऑनलाईन झाले आहे त्यामुळे कुठलेही शुल्क न आकारता शेतकऱ्यांनाही हक्क प्रणाली अंतर्गत अर्ज करून तलाठ्यांना फेरफार मध्ये रुपांतरीत करता येणार आहेत त्यामुळे शेतकऱ्याचा तलाठ्याची कामे सोपे झाले आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांचा वेळ व पैशाची बचत होणार आहे ई फेरफार कसा कांनादा राज्य सरकारच्या डिजिटल सातबारा या संकेतस्थळावर जाऊन अर्धा करता येणार आहे या माध्यमातून आपल्याला सुविधा मिळेल आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन नोंदणी केलेल्या मोबाईलवर अर्ज क्रमांक व पोच मिळणार आहे पडताळणी झाल्यावर फेरफार चे काम ऑनलाईन पाहिजे संबंधिताने आपला ऑनलाइन भरलेला अर्ज आणि कागदपत्रांची पडताळणी त्या-त्या विभागातील सलाठी करतील त्यानंतर फेरफार मंजूर करण्याची कारवाई पंधरा दिवसात करणे अपेक्षित आहे त्रुटी असल्याचा अर्ज परत पाठविला जाणार आहे शेअर बाळासाठी आता शेतकऱ्यांना कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही कारण ऑनलाईन अर्ज स्वीकार ऑनलाईन काम करण्याच्या सूचना तलाठ्यांना दिले आहेत