उन्हाळ्यात केळी पिकाची शेतकऱ्यांनी कशी काळजी घ्यावी Banana Care
उन्हाळ्यात केळी पिकाची शेतकऱ्यांनी कशी काळजी घ्यावी banana lagvad शेतकरी मित्रांनो फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून तापमानात वाढ होण्यास सुरुवात होते त्याच वेळेस हवेतील आर्द्रतेचे सुद्धा प्रमाण कमी कमी होत जाते. वाऱ्याचा वेग वाढण्यास सुरुवात होतो. जमिनीचे तापमान वाढते तसेच सूर्यप्रकाशाचे एकूण तास व तीव्रता वाढीस लागते.उत्तर महाराष्ट्रात एप्रिल ते जून महिन्यात सोसाट्याचे वारे तसेच चक्रीवादळ येऊन … Read more